ताज्या बातम्या महाराष्ट्र

मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक महामंडळ योजनांसाठी ‘NMFDC’च्या 500 कोटींच्या कर्जाला कायमस्वरुपी हमी, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई : राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडून (एनएमएफडीसी) राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी कर्ज मिळण्यासाठी देण्यात आलेल्या शासन हमीची मर्यादा आठ वर्षांऐवजी कायमस्वरुपी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. हा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पुढाकार आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल ‘जमिअत-उलेमा-ए-महाराष्ट्र’सह अनेक मुस्लिम संस्था, संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

तलाठी परीक्षा पेपर संदर्भातील घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा – नाना पटोले

मुंबई : तलाठी परीक्षेत पेपर संदर्भात झालेला घोटाळा हा मध्यप्रदेशात एकेकाळी झालेल्या व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा आहे असा खळबळजनक आरोप काँग्रेस ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी आज विधानसभेत केला. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना ते बोलत होते. तलाठी होऊ इच्छिणाऱ्या युवकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न पटोले यांनी केला. सरकारच घोटाळा करते आणि सरकारच […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘मोंदींच्या परवानगी शिवाय मंदिरात जाता येणार नाही का?’ राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखलं, काँग्रेसचा संताप

आसाम भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी आसाममध्ये आहेत. यावेळी येथील एका मंदिरात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं. राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा आसाममधील नागांव जिल्ह्यात पोहोचली आहे. येथे बताद्रवा थान भागात वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांचं जन्मस्थळ आहे. राहुल गांधींना आज शंकरदेव मंदिरात जायचं होतं. मात्र त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं, याशिवाय भाजपच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जागतिक बँकेच्या अहवालानंतर ठाकरे गटाची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

मुंबई जागतिक बँकेच्या एका अहवालावरुन ठाकरे गटाने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, १८० रुपयांवर गुजराण करणाऱ्या देशांच्या यादीत दक्षिण आशिया खंडातील सर्वाधिक देशांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये भारतातील ७० टक्के नागरिकांचा समावेश आहे. २०२३ च्या बहुआयामी गरिबी निर्देशांक अहवालानुसार जगातील सर्वात गरीब लोकांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल ३८९ दशलक्ष लोक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुधाला ५ रु. प्रति लिटर अनुदान, रेशीम उद्योग विकासांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सरकारने जाहीर केला मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या विषयांवर निर्णय सुनावला आहे. याबाबत मंत्रिमंडळाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचं शिंदेंनी घोषित केलं आहे. याशिवाय मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता, रेशीम उद्योगाच्या विकासासाठी “सिल्क समग्र २” योजना राबविणार. रेशीम […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार

दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार रिलायन्स, अ‍ॅमेझॉनचे मोठे करार, 15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार दावोस : दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल. आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईत राम नव्हे, परशुरामांच्या नावावर वादभगवान परशुरामांच्या सन्मानासाठी ब्राह्मण समाज मैदानात

मुंबई: मुंबईत यंदा राम नव्हे, तर भगवान परशुराम यांच्या नावावर वाद निर्माण झाला आहे. मालाड पश्चिम, मालवणी येथे उभारण्यात येणाऱ्या सात एकरांच्या “वैदिक थीम पार्क”चे नाव “भगवान परशुराम वैदिक थीम पार्क” ठेवण्याचा निर्णय पूर्वी झालेला होता. मात्र, आता त्याला “लोकशाही थीम पार्क” असे नाव देण्याचा विचार सुरू आहे, ज्याला ब्राह्मण समाजाने कडाडून विरोध केला आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लग्नातील आहेर वृध्दाश्रमाला देऊन अनंत चव्हाण यांनी घालून दिला नवा आदर्श

By: Niket Pawaskar सिंधुदुर्ग (तळेरे): खारेपाटण येथील नाभिक समाजाचे आदर्श व्यक्तिमत्व अनंत भिकाजी चव्हाण यांनी आपल्या मुलगा ओमकार उर्फ भिकाजी चव्हाण यांच्या लग्नातील आहेर असलदे (ता. कणकवली) येथील दिवीजा वृद्धाश्रमाला दान करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निस्वार्थी कृतीचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संघटक विजय चव्हाण यांनी तसेच सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे इतर […]

मुंबई ताज्या बातम्या

केईएम शताब्दी महोत्सव: उपमुख्यमंत्र्यांचे विशेष निर्देश, रुग्णांना जागेअभावी त्रास होऊ नये, शताब्दी टॉवर उभारण्याचे आदेश

मुंबई: अविरत रुग्णसेवेचे व्रत घेणारे केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. रुग्णांना जागेअभावी त्रास होऊ नये म्हणून आयुष्मान शताब्दी टॉवर उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच, रुग्णालयात “झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी” लागू करण्याचे त्यांनी सूचित केले. केईएम रुग्णालयाच्या शताब्दी महोत्सवी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णालयाच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पहिल्या दिवशीचे गुंतवणूक करार 6,25,457 कोटींवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटीमहाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केले निमंत्रित, टाटा समूह 30,000 कोटी गुंतवणूक करणार दावोस : दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी […]

मुंबई ताज्या बातम्या

जोगेश्वरी येथे “बिराड मोर्चा”वर पोलिसांचा लाठीचार्ज, शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण

मुंबई: जोगेश्वरी पूर्व येथील सुभाष रोड लगत रेल्वे रेषांच्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आज सकाळी त्यांच्या हक्कांसाठी “बिराड मोर्चा” काढला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या शांततापूर्ण आंदोलनाचा उद्देश झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाच्या मागण्या मांडणे आणि सरकार व रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधणे हा होता. मोर्चामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, तसेच लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 4,99,321 कोटींचे सामंजस्य करार

महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : देवेंद्र फडणवीस दावोस : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पीक विमा योजना बंद होणार नाही : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना पीक विमा योजनेतील गैरव्यवहारांवर भाष्य करताना म्हटले की, प्रत्येक योजनेत काही प्रमाणात भ्रष्टाचार होतो. त्यामुळे संपूर्ण योजना बंद करणे योग्य नसले तरी त्यातील काही तांत्रिक अडचणी दूर करून योजना अधिक पारदर्शकपणे सुरू ठेवण्याचे ठोस आश्वासन दिले.त्यामुळे योजनेतील त्रुटी सुधारण्यात येत असून, शेतकऱ्यांचा फायदा होईल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लोकशाहीचे रक्षण व मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेसचे आंदोलन: नाना पटोले

मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यांचा निषेध करत, लोकशाही आणि मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष २५ जानेवारी, राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली. पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर फक्त सहा महिन्यांत ५० लाख नवे मतदार कसे आले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर ७६ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.आलोक आराधे यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे मंगळवारी (दि. २१) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. आलोक आराधे यांना पदाची शपथ दिली. शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्या. आराधे यांचे […]