मीरा-भाईंदरमधील २५४ एकर जमीन प्रकरण तापले; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार
मुंबई: मीरा-भाईंदर परिसरातील सुमारे २५४.८८ एकर सरकारी जमीन खासगी विकासकांच्या मालकीची असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्य सरकार आक्रमक झाले असून, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात शासनाची भूमिका भक्कमपणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई […]
