महाराष्ट्र ताज्या बातम्या

“ढोंगी भक्तांची आरती फक्त ढोंग!” – माघी गणेशोत्सवावरून आशिष शेलारांचा...

मुंबई: भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

जिल्हा आढावा बैठकीस फक्त मंत्र्यांना आमंत्रण – उपमुख्यमंत्री अजित पवार...

मुंबई – “जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय स्थानिक आमदारांना निमंत्रण दिले जाते, पण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी घेतल्या जाणाऱ्या जिल्हानिहाय आढावा...
महाराष्ट्र अन्य बातम्या

तीस वर्षांत चारशे भाषा नामशेष होतील! — डॉ. गणेश देवी

मुंबई : “अनेक इतिहासरेषा मिसळून आपण निर्माण झालो. भाषेला राष्ट्रीय सीमा नसतात. भाषा इतर भाषांमधून शब्द घेतच समृद्ध होते. मात्र,...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

खोटे आरोप आणि न्यायालयीन खटले उभे करणाऱ्या जनार्दन जंगले यांना...

मुंबई : महाराष्ट्र शासन, आमदार कपिल पाटील, तसेच मुंबईतील प्रतिष्ठित शिक्षण संस्थाचालकांवर खोटे आरोप करून न्यायालयात खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनार्दन...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक असावी –...

मुंबई : आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज, दस्तऐवज साक्षांकितीकरण, शुल्क प्रक्रिया आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे एकाच ठिकाणी सादर करता यावीत, यासाठी...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

मिडलाईन, मुंबई पोस्टल, ठाणे महापालिका उपांत्य फेरीत

राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी मुंबई : प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत मुंबई महानगरपालिकेला...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोबाईल घोटाळ्यात बड्या अधिकार्‍यांसह बजाज फायनान्सला सहआरोपी करा

अन्यायग्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत न्यायाची मागणी केली धुळे – बजाज फायनान्सच्या प्रतिनिधीने केलेल्या मोबाईल घोटाळा प्रकरणात बजाज फायनान्सच्या वरिष्ठ...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा हॅकेथॉन चॅलेंज १.०’ स्पर्धेचे...

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समस्यांवर नवकल्पनाशील उपाय शोधण्यासाठी आयोजित ‘महा हॅकेथॉन चॅलेंज १.०’ स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावीत – मंत्री नितेश...

मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प हा स्थानिक रोजगारनिर्मिती वाढवण्यासाठी आणि मत्स्यउत्पादनाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीने सत्तेसाठी घोषणा केल्या, पण सत्ता आल्यावर योजनाच बंद केल्या...

मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी मतांसाठी मोठमोठ्या योजना जाहीर करणाऱ्या महायुती सरकारने सत्ता आल्यानंतर त्या योजनाच बंद करण्यास सुरुवात केली आहे,...