राष्ट्रीय ताज्या बातम्या

आरपीआय हीच आमची माय – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

हैद्राबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून स्थापन झालेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) हा दलितांच्या राजकीय चळवळीचे मातृस्थान आहे, असे...
राष्ट्रीय ताज्या बातम्या

राज्यसभेत भाजपा खासदार डॉ. दिनेश यांचा आवाज: पुरुषांच्या आत्महत्यांचा प्रश्न...

नवी दिल्ली: राज्यसभेत भाजपा खासदार डॉ. दिनेश यांनी पुरुषांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, खोट्या प्रकरणांमुळे होणारा अन्याय आणि पुरुषांवरील घरगुती हिंसाचार...
राष्ट्रीय ताज्या बातम्या

महाकुंभात जनजाती अस्मिता रक्षणाची सिंहगर्जना!

६ ते १० फेब्रुवारी दरम्यान वनवासी कल्याण आश्रमातर्फे भव्य जनजाती संमेलन मुंबई: प्रयागराज येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक महाकुंभ निमित्त ६...
राष्ट्रीय ताज्या बातम्या

कृषी समृद्धी महोत्सव: शेतकऱ्यांचा उत्सव बंगळुरू आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात

आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, बंगळुरू येथे २९ व ३० जानेवारी रोजी भव्य कृषी समृद्धी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे....
राष्ट्रीय ताज्या बातम्या

प्रत्येक निर्णयात एनडीएचा घटकपक्ष म्हणून शिवसेना भाजपची भक्कम साथ देणार...

नवी दिल्ली :- वन नेशन वन इलेक्शन ही काळाची गरज आहे. निवडणुकांमध्ये गुंतून पडल्याने विकासाला खीळ बसते, त्यामुळे पैसा आणि...
राष्ट्रीय ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; काँग्रेसची मागणी

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अवमान केल्याच्या प्रकरणावर देशभर संतापाची लाट उसळली आहे....
राष्ट्रीय

मुंबईतील झोपड्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी

प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवावी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी नियम ३७७ अन्वये लोकसभेत उपस्थित केला...
राष्ट्रीय ताज्या बातम्या

वक्फ – उलटा चोर कोतवाल को डांटे..५८९२९ मालमत्तांचे करायचे काय..!?

By: रफिक मुल्ला, मुंबई: आधीची वक्फ कायदा दुरुस्ती प्रस्तावित विधेयकाची मजबूत चर्चा आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत वक्फचा...
राष्ट्रीय

मविआ म्हणजे मतासांठी झूठ, सत्तेत आल्यावर लूट आणि देशातील जनतेत...

गेल्या अडीच वर्षात केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठली आहे. त्यातही सर्व समाजातील घटकांचा...
राष्ट्रीय

थेट हल्ला करण्याची हिंमत नसल्याने आरएसएस संविधानावर लपून हल्ला करते:...

जातनिहाय जनगणनेच्या मागणीमुळे मोदींची झोप उडाली, काहीही झाले तरी जातनिहाय जनगणना होणार व आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच. विरोधी पक्षनेते...