एक हजार गावांमध्ये एआय आधारित वन्यजीव अलर्ट यंत्रणा; मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ₹२६० कोटींचा आराखडा
मुंबई : राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि वन्य प्राण्यांच्या हालचालींची माहिती ग्रामस्थांना वेळेत मिळावी यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अलर्ट यंत्रणा उभारण्यास राज्य वन्य जीव मंडळाच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ₹२६० कोटींचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला असून, वन […]
