महाराष्ट्र

संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी Twitter : @NalavadeAnant मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भाजपच्याच सरकारने चिघळवला आहे.भाजप आरक्षण विरोधी पक्ष आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. केंद्रात ९ वर्षांपासून भाजपचे सरकार आहे, पण त्यांनी निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची प्रामाणिक इच्छा असेल तर संसदेच्या विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा […]