महाराष्ट्र ताज्या बातम्या

Dahisar Toll Naka : स्थानिकांच्या विरोधामुळे Dahisar नाका स्थलांतराचा निर्णय बारगळला..!

“AI” आधारित टोल प्रणालीचा नवा युगप्रवेश — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई — मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचा आणि वाढत्या वायूप्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दहिसर टोलनाक्याच्या स्थलांतराचा निर्णय तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित टोल वसुली प्रणाली राबवण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. […]