महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: सरकारने जनाची नाही, तर किमान मनाची तरी ठेवावी: विजय वडेट्टीवार 

घरकुल योजनेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सरकारला फटकारले मुंबई : राज्यात घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून लाभार्थ्यांना निधी न मिळाल्याने गरिबांची मोठी अडचण झाली आहे. या गंभीर मुद्द्यावर बुधवारी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते Vijay Wadettiwar यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. “तीन पावसाळे झाले. लोक कुठे राहत […]