ताज्या बातम्या महाराष्ट्र

सरकारवरच ३०२ चे गुन्हे दाखल करा – काँग्रेसची मागणी

Twitter : @NalavadeAnant मुंबई ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयात ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना असून राज्यातील शिंदे- फडणवीस- पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे सरकार आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सरकारकडे स्वतःचे गुणगान गाणारे इव्हेंट करण्यासाठी, […]