ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठीही परमिट बंधनकारक; मंत्री Pratap Sarnaik यांची घोषणा
मुंबई: राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठीही परमिट घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. यासोबतच रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. सरनाईक म्हणाले की, आतापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षांना प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र परमिट घेण्याची सक्ती नव्हती. मात्र, वाढत्या ई-वाहनांच्या संख्येचा […]
