अतिवृष्टीवरून जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; ‘मिसिंग लिंक’पासून रस्ते प्रकल्पांच्या गुणवत्तेवर उपस्थित केले प्रश्न
मुंबई : राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांची गुणवत्ता, हवामान बदलासाठीचे नियोजन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. अल्पकालीन चर्चेत सहभागी होताना पाटील यांनी उपरोधिक शब्दांत सरकारच्या विकास मॉडेलवर प्रश्न उपस्थित केला. अतिवृष्टीनंतर राज्यातील विविध भागांत समोर आलेल्या परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या गुणवत्तेबाबत गंभीर […]

