आठ सुधारणा की स्थिरता: भारतासाठी निर्णायक आर्थिक दशक
भाग ४ | ‘भारताची परीक्षा — India at the Crossroads’ विजय गायकवाड | वरिष्ठ पत्रकार व धोरण विश्लेषक पहिल्या तीन भागांत एक स्पष्ट चित्र समोर आले आहे. भारताची समस्या आकाराची नाही. ती रचनेची आहे. मोठी अर्थव्यवस्था, पण प्रति व्यक्ती उत्पन्न कमी. शेतीत मोठा कामगारवर्ग, पण उत्पादनक्षमता मर्यादित. जागतिक व्यापारात सहभाग, पण उत्पादन व्यवस्थेवर नियंत्रण नाही. हे वेगवेगळे प्रश्न नाहीत. ते एकाच रचनेतून […]
