महाराष्ट्र ताज्या बातम्या

MNS : डोंबिवलीच्या विकासाला लागलेलं ‘चांदभाई’चं ग्रहण – राजू पाटील यांचा आरोप

डोंबिवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील (Former MNS MLA Raju Patil on Palava bridge) यांनी डोंबिवलीच्या पलावा पुलाच्या दर्जाहीन कामावरून हल्ला चढवत सरकारवर आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. राजू पाटील यांनी म्हटले की, ४ जुलै रोजी लोकार्पण झालेल्या पलावा पुलाला अवघ्या ३० दिवसांत खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. “पाणी अडवा, पाणी […]