मोबाईलच्या विळख्यात किशोरवयीन मुले; सोशल मीडिया वापरासाठी कायदेशीर चौकट आवश्यक?
बेकायदेशीर पद्धतीने, फसवणूक किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात नुकताच ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा, २०२६’ लागू करण्यात आला. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर ३० जुलै २०२६ रोजी हा कायदा अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आणि त्याच दिवसापासून तो राज्यात अंमलात आला. बळजबरी, फसवणूक, आमिष किंवा चुकीचे प्रतिपादन करून होणाऱ्या धर्मांतरांना प्रतिबंध करणे हा या कायद्याचा […]
