राष्ट्रीय

विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प….!

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वं, व मार्गदर्शना खाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचं हित जपणारा, देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, विकसित भारताची पायाभरणी करुन देशवासियांची मनं जिंकणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी […]