BMC Elections : बिनविरोध निवडणुकांमागे मनमानी निर्णयप्रक्रिया आणि अपारदर्शक व्यवस्था कारणीभूत? – निलेश चव्हाण
ठाणे: राज्यात मोठ्या संख्येने झालेल्या बिनविरोध नगरसेवक निवडींकडे केवळ कार्यकर्त्यांच्या दोषांमधून पाहणे चुकीचे ठरेल, असा ठाम मतप्रवाह सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक निलेश चव्हाण (ठाणे) यांनी व्यक्त केला आहे. बिनविरोध निवडणुका का आणि कशामुळे झाल्या, याचा शांतपणे आणि सखोल विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. चव्हाण यांच्या मते, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता विविध राजकीय पक्षांचे […]
