महाराष्ट्र ताज्या बातम्या

Palghar Sadhu Murder: पालघर साधूंची केस सीबीआयकडे देण्यासाठी ‘धर्मवीर-२’ सरकारला तीन वर्षे का लागली? — सचिन सावंत

भाजपा कार्यालयाच्या जागेचा व्यवहार संशयास्पद; राज्य सरकार आणि बीएमसीने दिला पाहिजे खुलासा मुंबई: भाजपा सरकार सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी आणि विरोधकांना बदनाम करण्यासाठी करत आहे, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला.ते टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सावंत म्हणाले, “अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि पालघर साधू […]