महाराष्ट्र ताज्या बातम्या

Palghar Lok Sabha : निवडणुकीनंतर “यांची”  राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल –  भाजपचे उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

X: @therajkaran पालघर: निवडणुकीनंतर सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना परिवारासोबत राहण्याचा वेळ मिळेल, पण राजकारणात वेळ मिळणार नाही. निवडणूक हरल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी पुत्र प्रेमासाठी काँग्रेसशी समझोता केला आणि  हिंदुत्वाचा चेहरा सोडून दिला आहे, असा आरोप  भाजपचे उत्तर प्रदेश माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य लोकसभा […]