नाशिक आणि रायगड पालकमंत्रिपदावरील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय आढावा बैठक. (प्रातिनिधिक चित्र) महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्वातंत्र्यदिनापूर्वी पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार…?

महायुतीतील नव्या हालचालींनी राजकीय चर्चांना उधाण नाशिक-रायगडच्या निर्णयातून महायुतीतील सत्तासंतुलनाचा संदेश; भुजबळ, गोगावले आणि आदिती तटकरे यांच्या दाव्यांकडे राज्याचे लक्ष मुंबई: स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना राज्यातील नाशिक आणि रायगड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तब्बल दीड वर्षांपासून रखडलेला तिढा अखेर सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे हा प्रश्न आता केवळ प्रशासकीय राहिलेला नसून, भाजप, शिवसेना […]