ताज्या बातम्या महाराष्ट्र

खताच्या एका गोणीसाठी शेतकऱ्यांना पुन्हा रांगेत उभे करणार का? : किसान सभेचा सवाल

X : @therajkaran खरीप हंगामात (Kharif sowing season) राज्यातील शेतकऱ्यांना ३८ लाख टन खताची (fertilisers) आवश्यकता आहे. पैकी सध्या केवळ ३१.५४ लाख टन इतकाच खतसाठा उपलब्ध आहे. उपलब्धता पाहता शेतकऱ्यांना यंदाही एका एका गोणीसाठी रांगेत उभे राहण्याची वेळ येईल, याकडे किसान सभेचे (Kisan Sabha) डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, उमेश देशमुख आणि डॉ. अजित […]