महाराष्ट्र मंत्रालयाच्या प्रशासकीय पुनर्रचनेचे प्रतीकात्मक चित्र, विभागांची संख्या ३३ वरून ४५ करण्याच्या निर्णयाचे प्रतिनिधित्व. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मंत्रालयात मोठी प्रशासकीय पुनर्रचना; विभागांची संख्या ३३ वरून ४५ वर, मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: राज्य प्रशासन अधिक गतिमान, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील विभागांची व्यापक पुनर्रचना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयानंतर मंत्रालयातील विभागांची संख्या ३३ वरून ४५ पर्यंत वाढणार आहे. राज्यात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ आणि ‘ईज ऑफ लिव्हिंग’ या संकल्पनांना […]