'वर्षा' निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण; त्यानंतर जयंत पाटील यांनी भेटीमागील कारण स्पष्ट करत महायुती प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. (प्रतिकात्मक चित्र) महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘वर्षा’वरील भेटीमागचे गूढ अखेर उलगडले; महायुती प्रवेशाच्या चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम

ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट; पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही, स्पष्ट भूमिका मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेल्या विविध तर्क-वितर्कांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी बुधवारी स्पष्ट उत्तर दिले. ही भेट महायुतीत प्रवेश, मंत्रिपद किंवा पक्ष विलीनीकरणासाठी नसून, सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईत पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्स सेवा सुरू

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई: ब्रेकिंग न्यूजच्या धावपळीत सातत्याने काम करणाऱ्या पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या आरोग्यसुरक्षेसाठी मुंबईत स्वतंत्र अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबईतील ‘आरबीजी फाउंडेशन’ आणि ‘टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन’ (TVJA) यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी विधान भवन […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Ajit Pawar: महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणजे अजितदादाच; मुख्यमंत्र्यांच्या भावनिक भाषणाने विधानसभा गहिवरली

मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. ‘वंदे मातरम्’ने कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभागृहात काही काळ भावनिक शांतता पसरली होती. सभागृहाचे नेते म्हणून बोलताना Devendra Fadnavis यांनी Ajit Pawar यांच्यासोबतच्या आठवणी मनापासून मांडल्या. त्यांच्या या भाषणाने सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील अनेक सदस्य भावूक […]