पुणे–मुंबई : सातवाहनांच्या पायवाटेपासून ‘कनेक्टिंग लिंक’पर्यंतचा सह्याद्री प्रवास
दख्खनच्या पठाराला कोकण किनाऱ्यापासून वेगळं करणारी सह्याद्री पर्वतरांग ही जणू निसर्गाने उभी केलेली अभेद्य भिंतच. पण माणूस भिंतींना भेदण्यासाठीच मार्ग शोधत आला आहे. त्या जिद्दीमधून निर्माण झाले घाटमार्ग. त्यापैकी भोर घाट हा सर्वात महत्त्वाचा, ऐतिहासिक आणि सतत वापरात राहिलेला मार्ग ठरला. आज काही तासांत पूर्ण होणारा पुणे–मुंबई प्रवास पूर्वी अनेक दिवसांचा असे. या प्रवासाची कथा […]
