महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्ता-समीकरणांचा राजकीय अर्थ

मुंबई: राजकारणात संकट हे केवळ शोक व्यक्त करण्याचे क्षण नसतात, तर ते अनेकदा सत्ता-समीकरणे झपाट्याने बदलणारे टप्पे ठरतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडले, त्याकडे आज राजकीय निरीक्षक याच नजरेने पाहत आहेत. २८ जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर अवघा महाराष्ट्र शोकमग्न झाला. मात्र, या शोककाळातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत राजकीय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nawab Malik: तब्बल साडेतीन वर्षांनंतर राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्त्यांची दणक्यात ‘एंट्री’!

कोणावर धडाडणार ‘मुलुख मैदानी तोफ’ याकडे सर्वांचे लक्ष मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना ज्यांच्यावर पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तीच ‘मुलुख मैदानी तोफ’ तब्बल साडेतीन वर्षांच्या विश्रांतीनंतर उद्या, शुक्रवारी, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थेट पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा धडाडणार आहे. त्यामुळे उद्या ही तोफ नेमकी कोणावर रोखली जाणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळासह […]