मराठवाड्यात उष्णतेचा कहर; विक्रमी तापमानात उष्माघाताने एकाचा मृत्यू
मराठवाड्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचा तीव्र तडाखा बसू लागला असून, वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्याचा देशातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये समावेश झाल्याने परिस्थितीची गंभीरता अधोरेखित झाली आहे. दरम्यान, हिंगोली येथे उष्माघातामुळे ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, ज्यामुळे पुढील काळातील उष्णतेबाबत चिंता अधिक वाढली आहे. तापमानाचा विक्रम; मराठवाडा ‘हॉट झोन’ मराठवाड्यातील बहुतांश […]
