‘५ टक्के अर्थकारणाला लगाम’; मुंबई महापालिकेतील ₹1,550 कोटींची बचत केल्याचा अमित साटम यांचा दावा
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनात गेल्या चार महिन्यांत मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता आणण्यात आली असून, कथित ‘पाच टक्के अर्थकारण’ संपुष्टात आणण्यात यश आले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हिताचे नसलेले प्रस्ताव रोखून सुमारे ₹1,550 कोटींची बचत करण्यात आली, असा दावा भाजप आमदार अमित साटम यांनी बुधवारी विधानसभेत केला. नियम २९३ अंतर्गत प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना साटम म्हणाले की, पूर्वी महापालिकेत शालेय विद्यार्थ्यांसाठी खरेदी होणाऱ्या […]
