या सरकारला मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवाव असं वाटेल: आदित्य ठाकरे
Twitter: @NalavadeAnant मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फक्त दिल्लीत पळत असतात. या सरकारला मुंबईची महाराष्ट्राची काळजी नाही त्यांना दिल्ली आणि गुजरातची काळजी दिसते, असा टोला हाणत तोडून मोडून बनलेले हे सरकार महाराष्ट्रासाठी काही करेल असे वाटले होते. पण यांना आमच्यापेक्षा जास्त काळजी गुजरातची लागली आहे, अशा शेलक्या शब्दात युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी येथे एका […]