शब्बीर अन्सारीनंतरचा प्रश्न: भारताने पस्मांदा मुस्लिम नेतृत्वाकडे का दुर्लक्ष केले?
शब्बीर अन्सारी गेले.पण त्यांच्या जाण्यानंतर एक प्रश्न पुन्हा जिवंत झाला आहे —भारतातील पस्मांदा मुस्लिम नेतृत्वाला मुख्य प्रवाहाने का आणि कसे दुर्लक्षित केले? हा केवळ श्रद्धांजलीचा विषय नाही.हा भारताच्या सामाजिक न्यायाच्या अपूर्ण प्रकल्पाचा प्रश्न आहे. मी विद्यार्थी दशेत असताना ओबीसी चळवळीत काम केलं आहे. प्रा. श्रावण देवरे यांच्यासोबत या चळवळीत सक्रिय होतो. त्या काळात पुण्यात झालेल्या एका ओबीसी […]
