Mahad : निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काळ नदीवरील कुंभे–शिवथर बंधाऱ्याला गळती
६० लाखांचा बंधारा कोरडा; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजना कागदावरच!* महाड – उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दुबार शेती, भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेता यावीत आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी, या उद्देशाने जलसंधारण विभागामार्फत महाड तालुक्यातील काळ नदीवर कुंभे–शिवथर येथे सुमारे ६० लाख रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आला. मात्र अवघ्या वर्षभरातच या बंधाऱ्याला गळती लागल्याने आणि […]
