महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे लक्ष्य : अजित पवार

X: @therajkaran मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था जगातल्या ‘टॉप-5’वर पोहोचली आहे. येत्या काळात देशाची अर्थव्यवस्था ‘पाच ट्रिलियन’ डॉलर...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांना परिक्षेत पास करण्यासाठी पैसे घेणाऱ्यांवर कारवाई कधी करणार ?...

X: @therajkaran मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत पास होण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार नुकताच...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘अशोक सराफ सख्खे मामा लागतात का तुझे?’ शॉर्ट नावांवरुन राज...

मुंबई १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात ‘नाटक आणि मी’ या विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत झाली....
ताज्या बातम्या महाराष्ट्र

कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न खोळंबली, किसान सभेचा घणाघात

मुंबई केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या वर्षांच्या गणित बिघडलं असून नाशिक जिल्ह्यातील...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘भुजबळांना आरक्षण कळतं का ?’ माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा...

मुंबई मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही, याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी कडक भूमिका अवलंबली आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

राहुल नार्वेकरांना लोकसभेचं तिकीट का?

मुंबई महायुतीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्याच्या चर्चांनी अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. यामागे महायुतीचा मनसुबा काय...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

जागावाटपासाठी शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक, लोकसभेच्या या 12 जागांसाठी...

मुंबई लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत...
ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

बिल्कीस बानो प्रकरणात मोठी बातमी, गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून...

नवी दिल्ली बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला....
ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?’

मुंबई हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५९ मध्ये आदिलशाहाचा सरदार अफझल खानाचा कोथळा काढून त्याचा वध केला. शिवाजी...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुढच्या 15 दिवसांत राजकीय भूकंप? फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचे संकेत,...

मुंबई राज्यात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापण्यास सुरुवात झालेली आहे. महायुती आणि मविआनं तयारी सुरु केली आहे. यात्रा, सभा, संघटनात्मक बैठका,...