मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

सार्वजनिक उपक्रमांकडील Rs 25,000 कोटी थकबाकी वसुलीस गती

विशेष अभय योजनेद्वारे थकबाकी तडजोड; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत विधेयक सादर मुंबई – राज्य व केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील...
मुंबई

कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान...

मुंबई– कोकण रेल्वे महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आणि भविष्यातील प्रकल्पांना गती देण्यासाठी महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्याचा मार्ग मोकळा...
मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

महिला सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न; सरकारवर विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

मुंबई – महाराष्ट्रात महिला अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ होत असून महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. दरवर्षी ६४,००० महिला आणि मुली बेपत्ता...
मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधारे सीसीटीव्ही यंत्रणा – गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबई : संपूर्ण राज्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI) वापर करून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी...
मुंबई

भाजप नेत्यांनीच फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली – हर्षवर्धन सपकाळ यांचा...

मुंबई – “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाशी केली म्हणून भाजप नेत्यांना त्रास होतो. पण त्यांच्या पक्षातील काही नेतेच...
मुंबई

‘गँग्ज ऑफ वासेपूर’सारखे टोळ्यांचे सरकार – हर्षवर्धन सपकाळ

रत्नागिरी– राज्यातील भाजपा-युती सरकारने शेतकऱ्यांना फसवले, कर्जमाफी दिली नाही, शेतमालाला भाव नाही, आणि ‘लाडकी बहिणी’ योजनेंतर्गत १० लाख लाभार्थींना वंचित...
मुंबई

वरिष्ठ पत्रकार अभिमन्यु शितोळे यांचे निधन

मुंबई – नवभारत टाईम्सचे राजकीय संपादक अभिमन्यु शितोळे यांचे वयाच्या ५५व्या वर्षी निधन झाले. ते दीर्घकालापासून आजारी होते. शुक्रवार, ७...
मुंबई

स्वामी समर्थ श्री: महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाचे ग्लॅमर मुंबईत झळकणार!

रविवारी प्रभादेवीत राज्यस्तरीय स्पर्धेचा पीळदार थरार – विजेत्यांसाठी ३ लाखांहून अधिक रोख बक्षिसे मुंबई: स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या ‘स्वामी समर्थ...
मुंबई ताज्या बातम्या

मुंबईकरांना हक्काचे घर देण्यासाठी सरकारचा पुढाकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही मुंबई – मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून विस्थापितांना पुन्हा हक्काचे घर मिळवून...
मुंबई ताज्या बातम्या

काळू धरण पूर्ण करून ठाणे महानगराची पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही मुंबई : ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य...