मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन विधानसभेत महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापनावर उत्तर देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

अतिवृष्टीमुळे राज्यात ६३ बळी; कृपया या विषयाचे राजकारण करू नका : गिरीश महाजन

मुंबई : मुंबई, पालघर, पुणे, नाशिक आणि राज्यातील इतर भागांत झालेली अतिवृष्टी ही राज्यावरील मोठी आपत्ती आहे. चार दिवसांतील विक्रमी पावसामुळे आतापर्यंत विविध कारणांनी ६३ जणांचा बळी गेला आहे. जनता संकटात आहे, त्यामुळे कृपया या विषयाचे राजकारण होऊ नये, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत केले. अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापनावरील अल्पकालीन […]