महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम २०२६ अंतर्गत मंत्र्यांच्या निर्णयांवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेख, सार्वजनिक हितातील फेरतपासणी आणि महायुतीतील सत्तासंतुलनाचे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

यापुढे मंत्र्यांच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची ‘अंतिम नजर’……!

सार्वजनिक हिताच्या कारणावरून निर्णय बदलण्याचा फडणवीसांना स्पष्ट अधिकार; महायुतीतील सत्तासंतुलनाची नव्याने मांडणी मुंबई  — महाराष्ट्राच्या सत्ताकारणात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या अधिकारसंबंधांना नवी दिशा देणारा महत्त्वाचा बदल झाला आहे. नव्याने अधिसूचित करण्यात आलेल्या **‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, २०२६’**मुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय व्यापक सार्वजनिक हिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे वाटल्यास त्यात हस्तक्षेप करून तो बदलणे, सुधारित […]

रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सत्तासमतोलाचे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर रायगडचा ‘गड’ गोगावलेंकडे….; तर नाशिकची ‘कमान’ महाजनांकडे…..!

महायुतीतील पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; शिवसेनेचा रायगडवरील दावा कायम, भाजपने नाशिकची ‘राजकीय कमान’ राखली……. मुंबई — साधारण दीड वर्षांपासून प्रलंबित आणि वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या राजकारणात सुरू असलेल्या रस्सीखेचीला सोमवारी अखेर पूर्णविराम मिळाला. आता रायगडचा ‘गड’ शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे, तर नाशिकची महत्त्वाची राजकीय-प्रशासकीय सूत्रे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या हाती देत महायुती […]

महायुतीतील संभाव्य राजकीय फेरबदल आणि १५ ऑगस्टनंतरच्या घडामोडींचे प्रतीकात्मक चित्र; महाराष्ट्र विधानभवन, रणनीती बैठक आणि राजकीय चर्चा. महाराष्ट्र ताज्या बातम्या

दीड महिन्यात चित्र बदलेल? तटकरे यांच्या एका विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

१५ ऑगस्टनंतर महायुतीत फेरबदल, खातेवाटप की नवी राजकीय समीकरणे? मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केलेल्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. “राजकारणात काहीही घडू शकते. पुढील दीड महिन्यात चित्र स्पष्ट होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १५ ऑगस्टच्या भाषणानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील,” असे तटकरे यांनी म्हटले. हे विधान […]

'वर्षा' निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण; त्यानंतर जयंत पाटील यांनी भेटीमागील कारण स्पष्ट करत महायुती प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. (प्रतिकात्मक चित्र) महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘वर्षा’वरील भेटीमागचे गूढ अखेर उलगडले; महायुती प्रवेशाच्या चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम

ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट; पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही, स्पष्ट भूमिका मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेल्या विविध तर्क-वितर्कांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी बुधवारी स्पष्ट उत्तर दिले. ही भेट महायुतीत प्रवेश, मंत्रिपद किंवा पक्ष विलीनीकरणासाठी नसून, सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या […]