सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजना
By डॉ. प्रवीण महाजन X : @lok5858 एकीकडे पूर तर दुसरीकडे दुष्काळ असे चित्र आपल्याला गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सतावत आहे. हे चित्र बदलायचे असेल तर नदी जोड प्रकल्पाशिवाय (river linking project) दुसरा कुठलाही पर्याय समोर नाही, त्यासाठीच देश पातळीवर नदी जोड प्रकल्पाची सुरुवात करावी, अशी योजना तत्कालीन केंद्रीय जलसंपदा मंत्री के. एल. राव यांनी 1972 मध्ये […]