ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई कोणीही वेगळी करु शकणार नाही : अजित पवार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई नीती आयोगाच्या बैठकीवरुन काहीजण बोलत आहेत. त्यांना विकासाबद्दल बोलायचं नाही. नीती आयोगाने देशातील चार शहरे निवडली आहेत. त्यात मुंबई शहराचा समावेश आहे. मात्र मुंबई वेगळी करण्याच्या विषयावर काहीजण राजकारण करत आहेत. मी खोटं कधी बोलत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी करण्याचे […]

ताज्या बातम्या मुंबई

गिरणी कामगारांसाठी घरांचा साठा वाढवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी आणि गिरणी कामगारांना मुंबईत घरे देता यावी म्हणून घरांचा साठाही वाढवावा. याशिवाय ठाणे आणि राजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे दिल्या. एकनाथ शिंदे […]

ताज्या बातम्या

ज्या बोटाने भाजपला मतदान केले होते, ते सुऱ्याने कापून टाकले : नाना पटोले यांची टीका

Twitter : @therajkaran मुंबई जनतेला खोटी स्वप्ने दाखवून २०१४ साली सत्तेवर आलेल्या भाजपाचा खरा चेहरा जनतेला उमगला असून आपली फसवणूक झाल्याने जनतेला पश्चाताप होऊ लागला आहे. ‘एकही भूल कमल का फुल’ अशी प्रतिक्रीया लोकांमधून उमटली होती, आता तर, ज्या बोटाने भाजपाला मतदान केले ते बोटच कापून टाकण्याचा प्रकार मनाला सुन्न करणारा आहे. भाजपाला मतदान करून […]

ताज्या बातम्या

कनिष्ठ अधिकाऱ्याची मुजोरी : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आनंद दिघेंच्या संस्थेच्या नर्सिंग कॉलेजची परवानगी रखडवली

Twiter : @vivekbhavsar मुंबई ‘सरकारी काम आणि सहा महीने थांब’ हे सर्रास म्हटले जाते , कारण सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत. पण सर्वसामान्यांचे सरकार असा प्रत्येक भाषणात उल्लेख करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील आणि त्यांचे श्रद्धास्थान स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावाने असलेल्या संस्थेने नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी केलेल्या मागणीला वैद्यकीय शिक्षण विभागातील कनिष्ठ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा करत असताना खरंच स्वातंत्र्य उरलं आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड (NCP MLA Dr Jitendra Awhad) यांनी उपस्थित केला आहे. याला सध्या देशांमध्ये आणि महाराष्ट्रात असलेली राजकीय परिस्थिति आणि सरकार […]