राज्यातील शाळांच्या वेळा बदलणार? राज्यपाल रमेश बैस यांच्या महत्त्वाच्या सूचना
मुंबई शाळेतील विद्यार्थ्यांची झोप पूर्ण व्हावी यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळांच्या वेळेत बदल करण्याचा विचार करावा, असं आवाहन केलं आहे. रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सध्या प्रत्येकाच्या झोपेच्या पद्धतीत बदल झाला आहे. विशेषत: लहान मुले अर्ध्या रात्रीनंतर झोपतात. मात्र शाळेत जाण्यासाठी त्यांनी सकाळी लवकर […]