ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या 6 जागा लढवणार!

कोल्हापूर भाजपने पक्ष फोडले आणि महाविकास आघाडीने शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणुकीत 6 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: राजू शेट्टी यांनी माध्यमाशी बोलताना याची माहिती दिली. गेल्या काही काळात काही मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीय केलं असून या जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जम बसला आहे. महाराष्ट्रभरात उमेदवार देणं आर्थिकदृष्ट्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

लोकप्रतिनिधींना सोयाबीन-कापसाच्या भावाबाबत जाब विचारायला पाहिजे, रविकांत तुपकर संतापले

मुंबई सोयाबीन-कापसाच्या भाव मिळवून देणे ही आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं म्हणज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. सभागृहात सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर आमदार-खासदारांनी भांडून रान उठवलं पाहिले, रस्त्यावर उतरूनही नेते मंडळी सोयाबीन-कापसाच्या भावाबद्दल दुर्लक्ष करत आहेत असा आरोप तुपकरांनी यावेळी केला. त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरलं आहे. तुपकरांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

निरगुडे मागासवर्गीय आयोग असताना शिंदे आयोगाची गरजच काय? नाना पटोलेंचा सवाल

नागपूर नागपूरच्या हिवाळी अधिवेशानाकडे राज्यातील शेतकरी मोठी आशा लावून बसला आहे. वर्षभर सातत्याने नुकसानच होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी मानसिकतेमुळे दररोज 14 आत्महत्या होत आहेत. सरकार आजतरी शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करेल अशी अपेक्षा होती परंतु सरकारने आज चर्चेला उत्तर दिले नाही. मुख्यमंत्री शुक्रवारी निवेदन करतील असे सांगण्यात आले. मदतीची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सोयाबीन-कापूस प्रश्नी शेतकरी नेते तुपकरांची आज पियुष गोयलांसोबत बैठक, फडणवीसांचीही उपस्थिती

मुंबई सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलांसोबत शेतकरी नेते रविकांत तुपकरांची (Farmer leader Tupkar meeting with Piyush Goyal) आज 09 डिसेंबरला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी रविकांत तुपकरांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. बैठकीसाठी तुपकर बुलडाण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले […]

महाराष्ट्र

दर तासाला एक या वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या : विरोधी पक्षांचा आरोप

Twitter: @therajkaran नागपूर: सध्याचे महायुती सरकार हे पक्ष फोडून स्थापन झालेले सरकार आहे. कायदा- सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले असून सर्वाधिक दंगली या सरकारच्या काळात झाल्या. एक तासाला एक या पेक्षा अधिक शेतकरी शेतमजूर या प्रमाणानुसार एक वर्षात २२ हजार सातशे ४६ आत्महत्या कर्जबाजारीपणा, दिवाळखोरीमुळे झाल्या. अवकाळी पाऊस, दुष्काळाशी चार वर्षे शेतकरी झुंजत आहे. आरोग्ययंत्रणा कोलमडली आहे. […]