आर्थिक नियोजन बिघडल्याने पुरवणी मागण्या फसणार – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
X : @NalavadeAnant मुंबई: प्रत्येक अधिवेशनात सरकारला सातत्याने पुरवणी मागण्या सादर कराव्या लागत आहेत, यावरून राज्यातील आर्थिक नियोजनाची शिस्त बिघडली असल्याचे सिद्ध होते, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ६ लाख २ हजार ०८ कोटी रुपयांचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प मांडला. तर पावसाळी अधिवेशनात […]