मोदी सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी बजेटमधून दिलेली 1 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम गेली कुठे? शेतकरी नेते किशोर तिवारींचा आरोप!
नागपूर शेतकऱ्यांसाठी मोठा गाजावाजा करून बजेटमधून दिलेली १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गेल्या ५ वर्षात मोठ्या भांडवलदारांचे बँका द्वारे निर्लेखित कर्ज भरपाई साठी वळती करून नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास घात केला असून आकड्यांची काडीमोड करून कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे निधी अखर्चित दाखवून मोदी सरकारने हा अति प्रचंड घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप […]