ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस ७२१ तर मविआ १३१२ जागांवर विजयी : काँग्रेसचा दावा
Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१ ग्रामपंचायती (Gram Panchayat election results) जिंकल्या आहेत. एकंदरीत महाविकास आघाडीने एकूण १३१२ ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे, असा दावा करतानाच, भाजपने केलेले […]