Elections: लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करा – किशोर तिवारी
मुंबई : महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच धर्मद्वेष व भाषाद्वेष रोखण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करणे काळाची गरज आहे, असे आवाहन शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले आहे. नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटाने मतदार विकत घेऊन आणि मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसे वाटून निवडणुका जिंकल्या, […]






