ताज्या बातम्या मुंबई

उर्दू भवनावरून विधानसभेत धार्मिक – भाषिक वाद

X : @therajkaran नागपूर  मुंबईतील आग्रीपाडा येथील भूभाग औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (आयटीआय) कडून काढून उर्दू लर्निग सेंटर उर्दू भवन (Urdu Bhavan) उभारण्यासंदर्भातील लक्षवेधी धार्मिक आणि भाषिक वाद-प्रतिवादावरून प्रचंड वादग्रस्त झाली.  रईस शेख, नितेश राणे यांचे आरोप-प्रत्यारोप, सत्तारूढ पक्षाच्या सदस्य स्थानिक आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी आक्रमकपणे या भूभागावर उर्दू लर्निग सेंटर होणे हा प्रस्ताव […]

ताज्या बातम्या मुंबई

ठाण्यात तरुणीला मारहाण; चर्चा करा: अंबादास दानवे

X : @NalavadeAnant नागपूर ठाण्यात तरुणीला (Thane incident) गाडीने जाणीवपूर्वक जखमी करण्याची घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी समोर आल्याने पीडित तरुणीवर सर्वच स्तरातून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी मंगळवारी सदर तरुणीला न्याय मिळावा, या मागणीसाठी २८९ अनव्ये चर्चा करण्याची मागणी सभागृहात लावून धरली.  एमएसआरडीसी (MSRDC) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे बळीराजाचे सरकार आहे : कृषीमंत्री धनंजय मुंडे

X : @NalavadeAnant नागपूर ‘केवळ सुखवाह घोषणा हे आमचे ध्येय नाही… दिवसरात्र शेतकरी हा आमच्या चिंतनाचा विषय आहे… त्यांना नियतीवर सोडणाऱ्यांचे राज्य गेले… आता देण्याची नियत असलेल्यांचे सरकार आहे… हे आमचे नाही, महायुतीचेही नाही… हे बळीराजाचे सरकार आहे… अशा शब्दात कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सभागृहात विरोधकांना मंगळवारी ठणकावून सांगितले.  विधान परिषदेत नियम ९७ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आजचा प्रश्नोत्तराचा तास फक्त मुख्यमंत्र्यांचा…..!

X : @NalavadeAnant नागपूर एखाद्या अधिवेशनात आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या विभागांचा पूर्ण तब्बल एक तासाचा प्रश्नोत्तराचा तास कधी वाट्याला आला असे आज तरी दिसून आलेले नाही. मात्र मंगळवारी येथे सूरू असलेल्या हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी सकाळी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याच अखत्यारीतील विभागांचे तब्बल २२ प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त […]

ताज्या बातम्या

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

X : @therajkaran नागपूर मराठा समाजाला टिकणारे आरक्षण (Maratha reservation) देण्यास हे राज्य सरकार कटिबद्ध आहे. सर्वोच न्यायालयात आरक्षण टिकू शकले नाही कारण या आधीच्या सरकारने योग्य पद्धतीने बाजू मांडली नव्हती. आता क्युरेटिव्ह पिटीशन (Curative petition) अंतर्गत राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार विधिज्ञ हरिष साळवे, मुकूल रोहितगी यांच्या नेतृत्वाखाली कायदेतज्ज्ञांची टीम सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबईतील अद्ययावत स्वतंत्र पहिले सायबर पोलीस स्टेशन लवकरच कार्यान्वित होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

X: @therajkaran मुंबई: वांद्रे पश्चिम येथे उभे राहणारे मुंबईतील अद्ययावत स्वतंत्र पहिले सायबर पोलीस स्टेशन लवकरच कार्यान्वित होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबत घोषणा केली. सायबर गुन्हेगारीमध्ये होत असलेली वाढ आणि सामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक फसवणूक पाहता मुंबईत स्वतंत्र अद्ययावत सायबर पोलीस स्टेशन असावे अशी संकल्पना वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदू वसाहतीतील जागा आरक्षण बदलून मुस्लिम कब्रस्तानसाठी दिली; चौकशी होणार

X: @therajkaran नागपूर: राज्यात २०१४ मध्ये काँग्रेसचे सरकार असताना विधानसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरे कॉलनी युनिट २० येथील श्रीराम मंदिर जवळील अडीच हजार मीटर जमीन भूखंड, आरक्षण हटवून एका खासगी संस्थेला कब्रस्तानसाठी देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची आयुक्त पातळीच्या अधिकार्‍याद्वारे चौकशी करु, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत केली. भाजप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नुसते खोके आणि जाहिराती, कधी होणार पद भरती?

X: @NalavadeAnant विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने नागपूर: नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शुक्रवारी सातव्या दिवशीही विधिमंडळ परिसरात विरोधक राज्यातील वाढती बेरोजगारी, पेपरफुटी, पदभरती प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “नुसत्या घोषणा आणि जाहिराती,  कधी होणार पद भरती” “सरकार देतय आश्वासने खोटी, प्रत्येक परीक्षेत पेपरफुटी” अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.  याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर वडे तळत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे लोकसभा पोटनिवडणूक बाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका विसंगत: मुंबई उच्च न्यायालय

X: @therajkaran पुणे: पुण्याची जागा रिक्त झाल्यानंतर अनेक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे आयोगाची भूमिका विसंगत आहे वाटते, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने कोणतेही प्रशासकीय किंवा तिजोरीवर भार येत असल्याचे कारण दिलेले नाही, असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दणका देत, नागरिकांना प्रतिनिधी विना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पीक विमा कंपन्यांचा कोट्यवधीचा फायदा; यात कोणाला हिस्सा मिळाला? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल

X: @therajkaran महाराष्ट्रातील शेतक-यांवर अस्मानी सोबत सुलतानी संकटही घोंघावत आहे. पंधराशे शेतकरी आत्महत्या या सरकार काळात झाल्या. दररोज सात शेतकरी आत्महत्या करत असून त्यामध्ये तीन मराठवाड्यात होत आहेत. एक रुपयात विमा योजना असे जाहीर केले. मात्र, लाभ विमा कंपन्यांचा झाला. आठ हजार कोटी रुपये सरकारने विमा कंपन्याना दिले. मात्र, कंपन्या शेतक-यांशी मूजोरपणे वागतात. पैसे घेतल्याशिवाय […]