सत्तेचे आकर्षण आणि बदलती राजकीय समीकरणे; पुन्हा एका राजकीय भूकंपाची चाहूल?
‘ऑपरेशन टायगर’नंतर विरोधी पक्षांमध्ये वाढली अस्वस्थता; महाविकास आघाडीसमोर संघटन टिकविण्याचे नवे आव्हान राजकारणात एक जुनी म्हण प्रचलित आहे—‘जल बिन मछली’ आणि सत्ता नसलेला राजकारणी फार काळ टिकत नाही. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींकडे पाहिले तर या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा येताना दिसतो. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सुरू झालेल्या नव्या राजकीय हालचाली, ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आणि विरोधी पक्षांतील वाढती […]
