दहशतवादाचा चेहरा बदलला, पण आता भारतही बदलला — काँग्रेसच्या दुर्बलतेवर मोदींचा प्रतिआघात
व्हाईट-कॉलर जिहाद’पासून लाल किल्ल्याच्या कटापर्यंत — भारत आता केवळ बचाव करत नाही, प्रत्युत्तर देतो. नवी दिल्ली: भारतावरील दहशतवादी धोक्याचे स्वरूप बदलले आहे—रस्त्यावरचा अतिरेकीच नव्हे, तर “व्हाईट-कॉलर” नेटवर्क, एन्क्रिप्टेड चॅट्स आणि सायबर सावल्यांतून चालणारी यंत्रणा. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दशकांच्या राजकीय प्रतिसादांची तूलना केली तर चित्र स्पष्ट दिसते: काँग्रेसच्या काळातील तुष्टीकरण, शिथिल तपास यंत्रणा आणि दिशाभूल […]
