मुंबई धुळीने गुदमरतेय, अर्थसंकल्पात हवा प्रदूषणावर एकही तरतूद नाही: वरुण सरदेसाईंचा विधानसभेत सवाल
मुंबई : मुंबई शहरातील धूळ आणि हवा प्रदूषणाची समस्या गंभीर बनली असून या प्रश्नाकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य वरुण सरदेसाई यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलताना त्यांनी मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सरकारवर टीका केली. मुंबईत सध्या धूळ आणि हवा प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या बनली असून वृद्ध […]

