रस्ता बांधला आणि टोल वसूल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का……?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला फटकारले……! मुंबई– ज्वालाग्राही पदार्थाची वाहतूक करणारा मोठा टँकर ३ तारखेला संध्याकाळी उलटून तब्बल ३२ तास वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचे कमालीचे हाल झाल्याच्या प्रकारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरी शैलीत महायुती सरकारला गुरुवारी चांगलेच फटकारले…..! “रस्ता बांधला आणि टोल वसूल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का……?” अशी […]
