हे बळीराजाचे सरकार आहे : कृषीमंत्री धनंजय मुंडे
X : @NalavadeAnant नागपूर ‘केवळ सुखवाह घोषणा हे आमचे ध्येय नाही… दिवसरात्र शेतकरी हा आमच्या चिंतनाचा विषय आहे… त्यांना नियतीवर सोडणाऱ्यांचे राज्य गेले… आता देण्याची नियत असलेल्यांचे सरकार आहे… हे आमचे नाही, महायुतीचेही नाही… हे बळीराजाचे सरकार आहे… अशा शब्दात कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सभागृहात विरोधकांना मंगळवारी ठणकावून सांगितले. विधान परिषदेत नियम ९७ […]