ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे बळीराजाचे सरकार आहे : कृषीमंत्री धनंजय मुंडे

X : @NalavadeAnant नागपूर ‘केवळ सुखवाह घोषणा हे आमचे ध्येय नाही… दिवसरात्र शेतकरी हा आमच्या चिंतनाचा विषय आहे… त्यांना नियतीवर सोडणाऱ्यांचे राज्य गेले… आता देण्याची नियत असलेल्यांचे सरकार आहे… हे आमचे नाही, महायुतीचेही नाही… हे बळीराजाचे सरकार आहे… अशा शब्दात कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सभागृहात विरोधकांना मंगळवारी ठणकावून सांगितले.  विधान परिषदेत नियम ९७ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई कोणीही वेगळी करु शकणार नाही : अजित पवार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई नीती आयोगाच्या बैठकीवरुन काहीजण बोलत आहेत. त्यांना विकासाबद्दल बोलायचं नाही. नीती आयोगाने देशातील चार शहरे निवडली आहेत. त्यात मुंबई शहराचा समावेश आहे. मात्र मुंबई वेगळी करण्याच्या विषयावर काहीजण राजकारण करत आहेत. मी खोटं कधी बोलत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी करण्याचे […]