शिवराज्याभिषेक सोहळ्यात रायगडावरील भटके श्वान पिंजऱ्यात; सुरक्षेच्या नावाखाली प्राण्यांच्या बंदिस्तीवर प्रश्नचिन्ह
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या २०२१ च्या दौऱ्यानंतर अशा उपाययोजनांची पुनरावृत्ती? प्रशिक्षित श्वान पकड पथकाऐवजी पशुवैद्यकीय विभागावर जबाबदारी महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील काही भटके श्वान आणि गुरे पकडून तात्पुरत्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या उपाययोजनेवर स्थानिक ग्रामस्थ आणि काही प्राणीप्रेमींनी प्रश्न उपस्थित करत […]
