हेक्टरी २२ हजारांची मदत म्हणजे आंबा उत्पादकांची चेष्टा; १५ मे रोजी वर्षावर धडक मोर्चा — उद्धव ठाकरे
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना राज्य सरकारने हेक्टरी केवळ २२ हजार रुपयांची मदत जाहीर करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. १५ मे रोजी गिरगाव चौपाटी येथून मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर धडक मोर्चा काढून सरकारला […]



