मुंबई विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीचे प्रश्नचिन्ह
X : @therajkaran मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचा उघडपणे पर्दाफाश होत आहे. विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसारख्या अत्यावश्यक प्रक्रियेत होणारा विलंब म्हणजे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे आणि दुहेरी भूमिकेचे उत्तम उदाहरण ठरते. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांची नाव नोंदणी अद्यापही प्रलंबित असून, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. विद्यापीठ प्रशासनाने ‘धिंड काढायची आणि उरलेल्या तांदळाच्या पुजारी व्हायचे’ हा दुर्दैवी […]